देवणीत जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन

शेंद्रीय शेती काळाची गरज विषयावर होणार चर्चा

देवणी / प्रतिनिधी : विषमुक्त शेती विषमुक्त अन्न अभियानाच्या माध्यमातून काळी आई वाचवा उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील धनूरे मंगल कार्यालयात रविवारी (ता.02) सकाळी 10 वाजता शालुकाआई प्रतिष्ठाणच्या वतीने जिल्हा स्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर शेतकरी मेळाव्यात शेंद्रीय शेती काळाची गरज या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील तात्यासाहेब इंगळे हे उपस्थीत राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निजाम शेख आसणार आहेत. प्रमुख उपस्थितीत देवणी तहसील चे तहसीलदार गजानन शिंदे,क्रषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर,जिल्हा कृषी अधिक्षक आधिकारी आर.टी.जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एन.काळे,तालुका कृषी अधिकारी एस.आर.पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. आरविंद भातांब्रे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ दिपक सोमवंशी, वैद्यकीय आधिकारी डॉ. पांडुरंग कलंबरकर,शेतकरी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे,माजी महिला बालकल्याण सभापती कुशावर्ताताई बेळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, चेअरमन रामकिशन गडिमे,देवर्जन चे सरपंच अभिजीत साकोळकर, जेष्ठ पत्रकार दत्ता पाटील तळेगावकर,मनोज पाटील, शाम जाधव,शफिक पटेल, ईरशाद शेख,नागनाथ गडिमे,बालाजी तोंडारे, शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी ओमकार मस्कले, प्रयोगशील शेतकरी कल्याण धनूरे आदींची उपस्थिती लाभनार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शेंद्रीय शेती बद्दल मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिष्ठाणच्या वतीने बालाजी टाळीकोटे ,जाकीर बागवान, सचिन मंगनाळे,ज्ञानेश्वरभाऊ सुर्यवंशी,इश्वर सुर्यवंशी, शिवाजी आंबेगावे,शादुल बौडीवाले,शिवशंकर जिवणे,सय्यदअल्ली शेख,अमजद शेख,कमलाकर म्हैत्रे,विकास जाधव,वनमाला भंडे , संध्या पाटील,रणदिवे लक्ष्मण,रणदिवे सरोजा,लता गायकवाड, नागमा पटवारी,रूक्मीनबाई फड,सुनिता फड,भाग्यश्री कावर,गंगाधर कावर,जनाबाई भुगे,छाया दगडे,बोईनवाड शंकर,सावळे सोमनाथ, टिळे गजानन, गरिबे विश्वनाथ, शंकर गरिबे,चंद्रकांत मुंडे,जितेंद्र सुर्यवंशी, दशरथ कांबळे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp