Category: Uncategorized

देवणी पंचायत समितीचे काय आहे गौडबंगाल..!!

देवणी पंचायत समितीत प्रशासकीय कर्मचारी बदल्या संदर्भात नियमाचे उल्लंघन करून एकाच ठिकाणी आठ आठ वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर मुख्यकार्यकारी…

पंढरपूर येथे सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय सन्मान सुवर्णरत्नांचा २८ मार्च रोजी कार्यक्रम…- राजेश पंडित

पंढरपूर येथे सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय सन्मान सुवर्णरत्नांचा २८ मार्च रोजी कार्यक्रम…-राजेश पंडित पंढरपूर प्रतिनिधी–अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबेजोगाई…

सी-डॅक कंप्यूटर्स मध्ये MSCITच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

उदगीर / प्रतिनिधी : सी-डॅक कंप्यूटर्स, उदगीर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. दर वर्षा प्रमाणे…

Sunita Williams : सुनिता विल्यम्सच्या शरीरातून प्रत्येक सेकंदाला ३० लाख लाल रक्तपेशी नष्ट; ९ महिन्यांत उद्भवल्या ‘या’ शारीरिक समस्या

Sunita Williams : सुनिता विल्यम्सच्या शरीरातून प्रत्येक सेकंदाला ३० लाख लाल रक्तपेशी नष्ट; ९ महिन्यांत उद्भवल्या ‘या’ शारीरिक समस्या https://dhunt.in/Zt9nR…

महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य राखणारा विचारवंत हरवला

महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य राखणारा विचारवंत हरवला मा.म.देशमुख सरांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारांसाठी वाहून घेतले.…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती तिथीप्रमाणे ……………जयंती औचित साधून मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने निलंगा मानवी हक्क अभियान संघटनेचे शिवराज गुराळे तालुकाध्यक्षपदी, महिला तालुकाध्यक्षपदी संगीता कदम यांची निवड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती तिथीप्रमाणे जयंती औचित साधून मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने निलंगा मानवी हक्क अभियान संघटनेचे शिवराज…

शासकीय महामंडळ नाव मोठे लक्षण खोटे..!!

अण्णाभाऊ साठे महामंडळातील कर्ज वितरणाच्या जाचक अटी रद्द करा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी कराड- मातंग समाज आणि…

जागतिक ग्राहक हक्क दिनाला दांडी मारनाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध ; चौकशीची मागणी

जळकोट / प्रतिनिधी :१५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या कार्यक्रमाला काही अधिकाऱ्याने दांडी मारल्याने संबंधित अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत,…

डॉ.आंबेडकरांनी मताधिकाराची शक्ती दिली तर कांशिरामजींनी ती शक्ती वापरून सत्ता घेतली.

डॉ.आंबेडकरांनी मताधिकाराची शक्ती दिली तर कांशिरामजींनी ती शक्ती वापरून सत्ता घेतली. लातूर — ब्रिटीश काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांसाठी सर्वप्रथम…

WhatsApp