सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यां विरोधात सोशल मीडिया App अलर्ट आहेत. या विरोधात सतत कठोर पावले उचलली जातात. यातच सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) सहव्या मासिक सुरक्षा रिपोर्टमध्ये (user safety monthly report) म्हटले आहे की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 17.5 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केले आहेत, तर या कालावधीत तब्बल 602 तक्रारी कंपनीकडे आल्या आहेत. त्यांच्या नुकतेच प्रसिध्द झालेल्या अहवालात, या कालावधीत WhatsApp वरील 17,59,000 भारतीय खाती बंद करण्यात आली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
By Agro India
Related Post
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
लातूर मार्केटचा आजचा बाजार भाव
Jan 28, 2025
Agro India